
अखिल भारतीय जनता दल
भारतीय राजकीय पक्ष
संस्थापक / राष्ट्रीयअध्यक्ष : के.जे. शिंदेकोनाळीकर
स्थापना : १९ फेब्रुवारी २०१७
राष्ट्रीय महासचिव : प्रा. शिल्पा शिंदेकोनाळीकर
राष्ट्रीय उपाध्यक्ष : सुभाष भाऊराव पाटील
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : विकास शिंदेकोनाळीकर
पक्षाचा झेंडा :-
तत्व :
"स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी" स्थापन करण्यात आलेले ..अखिल भारतीय जनता दल........ दिवंगत पंतप्रधान व्ही.पी.सिंग च्या मानवतावादी विचारावर चालणारे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकांना सामाजिक , आर्थिक, व राजनैतिक न्याय व स्वतंत्र दर्जा ची समानता मिळवून देण्याचा आणि त्यांच्या मध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता देणारी बंधुता निर्माण करणे व पुरोगामी विचाराचा संकल्प पूर्वक निर्धार करणे हे पक्षाचे तत्व आणि संविधानिक उद्दिष्टेय आहे.
ध्येय :
स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय, आणि हक्क या मूलतत्वावर आधारित देशाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, सुशीक्षीत बेकार, विविध क्षेत्रातील सर्व कामगार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध येजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचती करून त्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यांना राजकीय प्रवाहात आणून त्यांच्या प्रतिराष्ट्र प्रेमभावना जागृत करून हे राष्ट्र बलशाली बनवण्याचा व भारताला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करणे त्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांना सामान न्याय देऊन त्यांच्या मध्ये राष्ट्रभक्तीचा जागर निर्माण करून " स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी " घरा – घरातुन कार्यकर्ते तयार करणे आणि त्यानं राजकीय प्रवाहात आणून राज्य स्थापन करणे आणि त्यांच्या कर्तृत्वावर जगाच्या पाठीवर बलशाली "भारत" हे अत्यंत प्रभावशाली राष्ट्र निर्माण करणे हे पक्षाचे प्रमुख ध्येय आहे.
पक्षाचे धोरण :-
भारतीय संस्कृतीचा आणि देशभरातील सर्व जाती – धर्माचा आदर करून सर्व – धर्म समभाव हाच खरा राष्ट्राचा भक्तीभाव मानून धर्मविरहित राज्यव्यवस्था निर्माण करणे, महान साधू – संतांच्या आणि महामानवाच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणे आणि देशासाठी शाहिद झालेल्या क्रांतिवीरांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ त्यांची प्रेरणादायी ज्योत तेवत ठेऊन अन्याय - अत्याचाराच्या विरोधात तुटून पडणे आणि न्याय हक्कासाठी लढणे तसेच महिलांचे रक्षण , शिक्षण , संगोपन आणि राजकीय पुनर्वसन करणे, आणि सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक अधिकार मिळवून देऊन सामाजिक समता प्रस्थापित करणे तसेच “भ्रस्टाचार हटवा, भारत वाचवा, शोषण मुक्त भारत” हे पक्षाचे प्रमुख धोरण आहे.
---★★★---
AKHIL BHARATIYA JANATA DAL
Indian Political Party
Founder/National President : K. J. Shinde Konalikar
Founded : 19 February 2017
National General Secretary : Pro. Shilpa Shinde Konalikar
National Vice President : Subhash Bhaurao Patil
National Executive President : Vikas Shinde Konalikar
PRINCIPLE OF THE PARTY :
Established for the defense of an Independent IndiaAkhil Bharatiya Janata Dal… The late Prime Minister V.P Singh. The principles of the party are to build a socialist, Secular, Democracy, Republic based on singhs. Humanitarian ideology and to give social, economic and political justice and equality to all citizens and to build a brotherhood that gives unity and solidarity to the nation among them and to determine progressive thinking with determination, has a constitutional Purpose.
GOAL OF THE PARTY :
For the overall development of the country based on the principles of an independence, equality, fraternity, justice and rights to reach out them various schemes of the government for the holistic development of the farmers, labors, agricultural labors, workers, educated unemployed, all workers in various sector and economically weaker sections and the poor, disabled, orphans, destitute persons and to bring them into the political mainstream to awaken patriotism towards them and try to make this nation strong and to make India superpower. for this by giving equal justice to the citizens of all levels to create a sense of patriotism in them. The main goal the party is to recruit workers from house to house and bring them into the political mainstream for the "defense of independent India" to establish a state and to build strong "India" very influential nation on the back of the world.
POLICY OF THE PARTY :
Respect for Indian culture and all castes and religions across the country. Equality of all religions is the true devotion of the nation to create a secular state system, to carry forward the legacy of the thought of great saint and great men and fight for the right to justice, and to fight against injustice and oppression by keeping their inspirational flame burning in remembrance of the sacrifice of the revolutionaries who martyred for the country. as well as the protection, education, upbringing and political rehabilitation of women and the establishment of social equality by givivng social, educational, economic, cultural, literacy and political rights to all citizens as well as raising voice for the cause of the people.
"Eliminate Corruption,Save India,India Free From Exploitationis" the main policy of the party.
★★★
अखिल भारतीय जनता दल
भारतीय राजनीतिक पक्ष
संस्थापक/ राष्ट्रीयअध्यक्ष : के.जे. शिंदेकोनालीकर
स्थापित : १९ फरवरी २०१७
राष्ट्रीयमहासचिव : प्रा. शिल्पाशिंदेकोनालीकर
राष्ट्रीयउपाध्यक्ष : सुभाषभाऊरावपाटील
राष्ट्रीयकार्यकारीअध्यक्ष : विकासशिंदेकोनालीकर
तत्व :
स्वतंत्र भारतकी रक्षा के लिए स्थापित अखिल भारतीय जनता दल एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक, गणतांत्रिक है, जो दिवंगत प्रधानमंत्री व्हि.पी. सिंह की मानवीय विचारधारा पर आधारित है। समानता प्राप्त करने और एकता और एकजुटता और भाईचारे के निर्माण के लिए पौराणिक विचारोंको दृढ़तासे तय करना उनमें राष्ट्रप्रेमका जागरण करना यह हमारे पक्षका तत्व और संवैधानिक उद्देश्य है।
लक्ष्य:
स्वतंत्रता, समानता, बंधुत्व, न्याय और अधिकारों के सिद्धांतों पर आधारित चौतरफा देशका विकास करने के लिए किसानों, मजदूरों, बेरोजगारों, सुशिक्षित बेरोजगारों, विभिन्न क्षेत्रों के सभी श्रमिकों और लोगों के आर्थिक रूपसे कमजोर वर्ग और बहुत गरीब, विकलांग, असहाय, मानवके सार्वजनिक विकासके लिए, विभिन्न सरकारी उपक्रमोंके लाभोंको उनतक पहुँचाना और जनता के विकास के लिए उन्हें सार्वजनिक क्षेत्रों में लाकर उनके मनमें राष्ट्र के प्रति प्रेम जागेगा, वे देश को मजबूत बनाने और सभी स्तरों परअपने नागरिकों को समानन्याय देकर देश को एक महाशक्ति बनाने का प्रयास करेंगे । "स्वतंत्र भारत की रक्षा के लिए " घर-घरसे कार्यकर्ते निर्माण करके उनको राजनीतिक क्षेत्रों में लाकर राज्य स्थापित करना और उनके कर्मों से विश्वकी पीठपर शक्तिशाली भारत, एक मजबूत भारतका निर्माण करना हमारे पक्ष का मुख्य लक्ष्य हैl
नीति:-
भारतीय संस्कृति और देश की सभी जातियों और धर्मोंका सम्मान करना "सर्व – धर्म समभाव " यही है सच्ची देश प्रेमका भावमान के धर्मविहीन राज्यव्यवस्था निर्माण करके महान साधु- संत और महामान वों के विचारों की विरासत आगे ले जानेकी और देश के लिए शहिद हुए अमर जवानों के बलिदानकी याद में उनकी प्रेरणादायक लौ जलाते रखकर अन्याय-अत्याचार के विरोध में टूटना और न्याय का अधिकार प्राप्त करनेके लिए लढ़ना एवं महिलांओं के सुरक्षा, पढ़ाना, पालना, और राजनीतिक पुनर्वासकर के, सभी नागरिकों को सामाजिक, शैक्षिक, सांस्कृतिक, आर्थिक, साहित्यिक और राजनीतिक अधिकार दिलाकर सामाजिक समानता की स्थापना करना और "भ्रष्टाचार हटाओ, भारत बचाओ ,शोषण मुक्त भारत " यही पार्टी की प्रमुख नीति है |
✸✸✸


